शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

रात्रीच्या संचारबंदीची पाेलीस अधीक्षकांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:18 IST

अकाेला : काेराेनाचे संकट कायम असल्याने राज्यात ५ जानेवारी २०२० पर्यंत संचारबंदी लावण्यात आली असून, महापालिका क्षेत्रात रात्री ११ ...

अकाेला : काेराेनाचे संकट कायम असल्याने राज्यात ५ जानेवारी २०२० पर्यंत संचारबंदी लावण्यात आली असून, महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीची पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली. या दरम्यान एक पाेलीस अधिकारी हजर नसल्याने त्यांना पाेलीस अधीक्षकांसमाेर हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मार्च महिन्यानंतर राज्यात काेराेनाचे रुग्ण आढळताच कडक संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही संचारबंदी मागे घेण्यात आली; मात्र आता काेराेनाचे आणखी सावट येण्याची शक्यता असतानाच राज्यात महापालिका क्षेत्रात पुन्हा रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मंगळवारी शहरात संचारबंदी कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी केली. या दरम्यान एक पाेलीस अधिकारी अनुपस्थित असल्याने संबंधित अधिकाऱ्यास हजर राहण्याचे सांगण्यात आले. यावेळी अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उप-अधीक्षक सचिन कदम यांच्यासह पाेलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते. शहराच्या प्रमुख चाैकात पाेलीस अधीक्षकांनी उपस्थित राहून सूचना केल्या, तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांना काहीही अडचणी आल्यास त्यांनी वरिष्ठांसाेबत संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. ५ जानेवारपर्यंत असलेली संचारबंदीचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले.