शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कौलखेड जहागीर येथील दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 14, 2016 03:04 IST

सततच्या नापिकीला कंटाळून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस.

बोरगाव मंजू, दि. १३- सततच्या नापिकीला कंटाळून कौलखेड जहॉगीर येथील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कौलखेड जहा. येथील शेतकरी बंडू विठ्ठल तायडे (५५) यांनी नापिकीला कंटाळून गावाजवळील शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर गावातीलच रत्नाकर अरुण मेंढे (३५) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. एकाच गावात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रत्नाकर मेंढे यांनी १२ नोव्हेंबरच्या रात्री राहत्या घरात गळफास घेतला होता. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने मूर्तिजापूर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.