शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पातुरातील भूमिहीन शेतमजुराने गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातुरातील धनगरपुर्‍यातील रहिवासी कैलास रामदास  तायडे (३८) याने ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या  सुमारास त्याच्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन  आत्महत्या केली. तो शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी  दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार  आहे. त्याच्या अंगावर बचत गटाचे कर्ज होते. ...

ठळक मुद्देमृतक कैलास तायडे पातुरातील धनगरपुर्‍यातील रहिवासी राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातुरातील धनगरपुर्‍यातील रहिवासी कैलास रामदास  तायडे (३८) याने ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या  सुमारास त्याच्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन  आत्महत्या केली. तो शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी  दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार  आहे. त्याच्या अंगावर बचत गटाचे कर्ज होते. त्याचा मृतदेह  उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यास रवाना करण्यात आला  असून, आत्महत्येचे कारण वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही.