शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्महत्यामुक्त गावा’ची घेतली जाणार शपथ!

By admin | Updated: October 12, 2015 02:03 IST

गावागावांत ‘बळीराजा’ समिती गठित करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला: गावात कोणीही आत्महत्या करणार नाही, यासाठी जिल्ह्यात ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्यके गावात ह्यबळीराजाह्ण समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. अत्यल्प पाऊस, गारपीट तर कधी अवकाळीमुळे नापिकीच्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकरी आ त्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबांची वाताहत होते. शे तकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये सरकारकडून दिली जाणारी मदत अपुरी पडते. या पृष्ठभूमीवर शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात ह्यदिलासाह्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊच नये, आत्महत्या करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊ नये, यासाठी 'आत्महत्यामुक्त गावा'चा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उ पक्रमात गावागावांत होणार्‍या ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात 'बळीराजा' समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व सातही तहसीलदारांना दिले आहेत. गावात शेतकर्‍यासह कोणाचीही आत्महत्या होणार नाही, याबाबत गावातील बळीराजा समित्यांकडून समुपदेशनाद्वारे शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.