शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मुबलक वीज, तरीही कृषी पंपांना रात्रीचा पुरवठा

By atul.jaiswal | Updated: August 12, 2017 18:17 IST

अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज ...

ठळक मुद्देशेतकरी करताहेत रात्रीचे सिंचन : दिवसा वीज देण्याची मागणी

अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.राज्यात सध्या वीज उत्पादनाची स्थिती सुधारली आहे. मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर झाल्यामुळे राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे कबूल केले आहे. राज्यात जर पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असेल, तर शेतकºयांच्या कृषी पंपांना आठवडाभर दिवसाच वीज पुरवठा का केला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे.अकोला जिल्ह्याकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी सिंचनाचा आधार घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकºयांना रात्री १० तास तर दिवसा आठ तास, असा वीज पुरवठा केला जातो. यातील चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक आहे. हे वेळापत्रक सतत बदलत राहते. रात्रीच्या वेळी सिंचन करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकºयांच्या मानगुटीवर राहतो. त्यामुळे शेतकºयांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

वेळापत्रक वीज नियामक आयोगाच्या निकषांनुसारयासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, कृषी पंपांसाठी वीज पुरवठ्याचे निकष महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिला आहे. या निकषानुसार कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो, असे अधिकाºयांनी सांगितले.