शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा

By admin | Updated: March 14, 2015 23:55 IST

बुलडाणा येथे वीज पडल्याने विजेच्या उपकरणांचे नुकसान.

बुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारच्या रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, हरभरा, मका व इतर रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलडाणा शहर परिसरातील केशव नगरात वीज पडून नारळाचे झाड जळाले असून, अनेकांच्या घरातील टीव्ही व विजेची उपकरणे जळाली आहेत. जिल्ह्यात आठ दिवसातून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पडला आहे. गतवर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते, तर यावर्षी अत्यल्प पावसाने खरिप पिकाचे नुकसान केले आहे. या संकटाचा सामना करीत असंख्य शेतकर्‍यांनी रब्बीची पेरणी केली; परंतु ही पिके काढणीच्या बेतात असतानाच गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना हैरान करून सोडले आहे. आठ दिवसातून एकवेळा तरी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेला जिल्ह्याच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला होता.त्यानंतर पुन्हा १ मार्चला जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. नंतर तीन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. एवढय़ावरच समाधान न झालेल्या निसर्गाने पुन्हा काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात करून दिली.