शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या

By admin | Updated: September 17, 2014 02:32 IST

पातूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन.

अकोला : पातूर तालुक्यातील तुलंगा येथील किसान विद्यालयात कार्यरत शिक्षकाची बदली झाल्यामुळे ही बदली रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, पातूर तालुक्यातील तुलंगा येथील किसान विद्यालयात कार्यरत शिक्षक अ. रा. पोरे यांची बदली करण्यात आली. पोरे यांची बदली झाल्यापासून विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केले. सदर शिक्षक उत्कृष्ट शिक्षण देत होते, तर शाळेची शिस्तही कडक होती. त्यांची बदली झाल्यापासून शाळाच भरत नसल्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी. जर शिक्षकाची बदली रद्द करण्यात आली नाही, तर विद्यार्थ्यांंसह उपोषणाल बसण्याचा इशारा निवेदनात गावकर्‍यांनी दिला आहे. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुमेध हातोले व सागर हातोले यांच्या मार्गदर्शनात अनिरुद्ध हा तोले, राज हातोले, विकास शेवलेकर, सौरव गोपनारायण, अनंता ठाकरे, वीरेंद्रकुमार लोधी, मिलिंद भोसले, मुकेश हातोले, अर्चना हातोले, रमा इंगोले, नीलिमा सरदार, संघमित्रा दाभाडे, काजल इंगळे, संजीवनी गवई, अंकिता हातोले, प्रवीणा दाभाडे, माधुरी इंगळे, स्वाती सदार यांच्यासह किसान विद्यालय येथील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.