शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

ABVPच्या इशा-यावरुन त्या विद्यार्थ्यांचा छळ - एसआयओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 16:25 IST

रोहित वेमुलानंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशननं केला आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 17-  दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठ येथील नजीब अहमद हा गेल्या शंभर दिवसांपासून कॅम्पसमधून गायब झाला आहे. तसेच रोहित वेमुला या विद्यार्थ्यांची झालेली आत्महत्या ही जेएनयूसाठी अत्यंत शरमेची बाब असून, केंद्र सरकार एबीव्हीपीच्या इशा-यावर जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा छळ करीत असल्याचा आरोप करीत स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ)च्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
 
एसआयओचे उत्तर महाराष्ट्र कॅम्पस सचिव तौसिफ जाफर खान यांच्यासह एसआयओचे शेकडो सदस्य दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून, सरकारचा निषेध केला. जेएनयू विदयापीठातील अनेक विद्यार्थी बेपत्ता होतात, मात्र केंद्र सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नाही.
 
कॅम्पस मधील विद्यार्थ्यांवर मारहाणीचे खोटे गुन्हे लावल्यानं आयुष्य उद्धवस्त करण्याचे प्रयत्न जाणूनबुजून करण्यात येत असून आता रोहित वेमुलानंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात आहे. आता नजीब अहमद या विद्यार्थ्याला कॅम्पसमधून गायब करण्यात आले असून अनेक दिवस झाले तरी त्याचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप खान यांनी केला. यावेळी एसआयओचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .