शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ABVPच्या इशा-यावरुन त्या विद्यार्थ्यांचा छळ - एसआयओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 16:25 IST

रोहित वेमुलानंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशननं केला आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 17-  दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठ येथील नजीब अहमद हा गेल्या शंभर दिवसांपासून कॅम्पसमधून गायब झाला आहे. तसेच रोहित वेमुला या विद्यार्थ्यांची झालेली आत्महत्या ही जेएनयूसाठी अत्यंत शरमेची बाब असून, केंद्र सरकार एबीव्हीपीच्या इशा-यावर जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा छळ करीत असल्याचा आरोप करीत स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ)च्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
 
एसआयओचे उत्तर महाराष्ट्र कॅम्पस सचिव तौसिफ जाफर खान यांच्यासह एसआयओचे शेकडो सदस्य दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून, सरकारचा निषेध केला. जेएनयू विदयापीठातील अनेक विद्यार्थी बेपत्ता होतात, मात्र केंद्र सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नाही.
 
कॅम्पस मधील विद्यार्थ्यांवर मारहाणीचे खोटे गुन्हे लावल्यानं आयुष्य उद्धवस्त करण्याचे प्रयत्न जाणूनबुजून करण्यात येत असून आता रोहित वेमुलानंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात आहे. आता नजीब अहमद या विद्यार्थ्याला कॅम्पसमधून गायब करण्यात आले असून अनेक दिवस झाले तरी त्याचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप खान यांनी केला. यावेळी एसआयओचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .