शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नोकर भरतीचे खासगीकरण थांबवा; संम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा मोर्चा

By रवी दामोदर | Updated: October 18, 2023 15:56 IST

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायदळ इशारा मोर्चा पार पडला

अकोला : नोकर भरतीचे खासगीकरण थांबविण्याची मागणी करीत संम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शहरात दि. १८ ऑक्टोबर रोजी इशारा मोर्चा काढण्यात आला. शेकडो युवकांसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, सरकारी क्षेत्रातील खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, स्पर्धा परिक्षेसाठी राजस्थान राज्याच्या धर्तीवर एकच परिक्षा शुल्क आकारण्यात यावे, यासह विविध मागण्या करीत संम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने इशारा मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायदळ इशारा मोर्चा पार पडला. या मोर्चात जिल्हाभरातून युवक सहभागी झाले होते. विविध मागण्यांच्या घोषणेेने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. मोर्च्यात युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष घोगरे, राजकुमार दामोदर, आशिष मांगुळकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाचे संचालन अॅड. मिनल मेंढे, तर प्रास्ताविक सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे केले.

ह्या आहेत प्रमुख मागण्यासमूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा, सर्व शासकिय रिक्त पदांची भरती तातडीने करावी, राज्यसेवा व सरळसेवा पदभरती महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या मार्फत करावे, पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा, शिक्षणाचे खासगीकरण तातडीने थांबवावे, केंद्र राज्य सरकारच्या विविध परिक्षांसाठी तालुका स्तरावर परिक्षाकेंद्र सुरु करावे, प्रलंबीत शिष्यवृत्ती आणि स्वाधारचा निधी तत्काळ वितरीत करवा, शासकिय वस्तीगृहातील भत्ता व स्टेशनरीमध्ये वाढ करावी, शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा दत्तक देणे बाबतीत केलेले बेकायदा नियम रद्द करावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.