शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मूर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

कोरोना महामारीत नागरिकांची अनेक लोकांची लूट झाली असून, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. केंद्र सरकार आणि ...

कोरोना महामारीत नागरिकांची अनेक लोकांची लूट झाली असून, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वठणीवर आणण्यासाठी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने निवेदन सादर केले. निवेदनावर तालुका अध्यक्ष संजय नाईक, तालुका उपाध्यक्ष संजय तायडे, तालुका महासचिव सचिन दिवनाले, माजी शहराध्यक्ष मोहन वसुकार, तालुका सचिव भैय्यासाहेब तायडे, जिल्हा सचिव पंडितराव वाघमारे, पं.स सदस्य नकुल पाटील काटे, पं.स सदस्य सुनील तामखाने, गटनेते रवींद्र घुरडे, संतोष पाटील गणेशे, राम हिंगणकर, शेख इम्रान, महेंद्र तायडे, सुनील सरोदे, गजानन गवई, उमेश तायडे, संजय वानखडे, प्रशांत बोळे, गोविंद कोकणे, राहुल महाजन, शशिकांत सरोदे, विक्की गवई, गौरव मेसरे, सचिन ठाकरे, मंगेश वानखडे, अतुल नवघरे, रवींद्र इंगळे नगरसेवक, उदय अवघड, दत्ता जामनिक, दीपक जामनिक, अरविंद जामनिक, देवानंद सरदार, महासचिव इम्रान खान, माजी सरपंच महेद्र रायबोर्डे इत्यादी उपस्थित होते.