शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

नगर विकास आराखडा रद्द करण्यासाठी नियोजन समितीला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST

नवीन विकास आराखडा तयार करीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच स्थळ निश्चित न करता नवीन आराखडा तयार करण्यात ...

नवीन विकास आराखडा तयार करीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच स्थळ निश्चित न करता नवीन आराखडा तयार करण्यात आला. यापूर्वी नगर परिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारची विकासकामे न करता जमिनी तशाच पडून आहेत. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्यांच्या शेतजमिनी जात आहेत त्यामधील अनेक शेतकरी भूमिहीन होत असून, ज्यांच्याकडे केवळ एकच प्लॉट किंवा खुली जागा आहे अशा जमिनी आरक्षित होत असल्याने अनेकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याचे रुंदीकरण एका विशिष्ट भागापासून होत असल्याने ज्या ठिकाणावरून रस्ता सुरू झाला तेथून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत नसल्यामुळे काही विशिष्ट लोकांवरच रस्ता रुंदीकरण याबाबत अन्याय होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून विशिष्ट लोकांना यामधून वगळण्यात आले असल्याने ज्यांच्या शेती आरक्षित होत आहेत, त्यांच्यावरसुद्धा अन्याय होत आहे. त्यामुळे यापूर्वी नगर परिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर विकासात्मक पावले उचलून विकास करावा, नंतरच नवीन आराखड्याला मंजुरी द्यावी, अशा आशयाचे निवेदन नगर विकास आराखड्यावर हरकती घेतलेल्या नागरिकांनी नियोजन समितीचे अध्यक्ष, नगर विकासमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

फोटो: