शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:44 IST

तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचा धान्य महोत्सव उपक्रम स्तूत्य असून, शेतकरी,महिला बचत गटांसाठी महत्वाचे दालन असल्याचे प्रतिपादन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी केले.कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)यंत्रणा, कृषी विभाग,पणन मंडळ व कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंतच तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपिठावर कृषी किर्तनकार महादेवराव भुईभार,डॉ.पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी अरू ण वाघमारे,निळकंठ खेळकर,बालाजी किरवले आदींची उपस्थिती होती.धोत्रे यांनी यावेळी शेतकºयांनी जोडधंदा करावा,यासाठीचे मार्गदर्शन करण्याची गरज असल्याने तीन दिवस चालणाºया महोत्सवात पशू,कुक्कु टपालन,आधुनिक शेतीची माहिती मिळण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.लोकनेत वसंतराव धोत्रे यांच्या जंयतीनिमित्त शेतकºयांचे येथे प्रबोधन व शास्त्रशुध्द माहिती तज्ज्ञाकडून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.डॉ.खर्चे यांनी बदलत्या हवामानात आता हवामानाकुल पिके घेण्याची गरज असल्याचे सांगितले.कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल तंत्रज्ञान,संशोधन वापरण्याचे आवाहन करताना धान्य,कृषी महोत्सव शेतकरी, बचत गटांसाठी महत्वाचे दालन असल्याचे सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती