शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पथके गुंडाळली; दंडात्मक कारवाइला खाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST

काेराेना विषाणूचा प्रभाव कमी हाेत असल्याचे पाहून शासनाने जून महिन्यांनंतर टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. नागरिकांच्या साेयीसाठी एसटी बस सेवा, ...

काेराेना विषाणूचा प्रभाव कमी हाेत असल्याचे पाहून शासनाने जून महिन्यांनंतर टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. नागरिकांच्या साेयीसाठी एसटी बस सेवा, रेल्वे, खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. यादरम्यान, माेठ्या थाटामाटात लग्न समारंभ, सामूहिक साेहळे पार पडले. त्यात भर म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुका आटाेपल्या. परिणामी काेराेनाच्या प्रादुर्भावात माेठ्या झपाट्याने वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात काेराेना बाधितांचा आकडा पाहता प्रशासकीय यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे वाढत्या काेराेनाचा बंदाेबस्त करण्यासाठी महापालिका, महसूल व पाेलिस प्रशासनाने संयुक्तरित्या झाेननिहाय चार व मध्यवर्ती भागात एक अशा पाच पथकांचे गठन केले. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे, साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाइचा बडगा उगारला. मागील तीन दिवसांपासून दंडात्मक रकमेची वसुली पाहता या कारवाईत सातत्य नसल्याचे समाेर आले आहे. यामुळे मनपाने गठित केलेल्या पथकांवर शंकाकुशंका निर्माण केली जात आहे.

२० पथके आहेत काेठे?

शहरातील व्यावसायिक व कामगारांना काेराेना चाचणी अनिवार्य केल्यानंतर महापालिका व महसूल यंत्रणेने दुकानांची तपासणी करण्यासाठी संयुक्तरीत्या २० पथकांचे गठन केले हाेते. या पथकांनी ५ मार्च राेजी माेठ्या धडाक्यात कारवाईला प्रारंभ केला हाेता. परंतु प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर टीकेची झाेड उठल्यानंतर अवघ्या दाेन दिवसांत या पथकांचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे समाेर आले आहे.

कारवाई हवी,अतिरेक नकाे!

अकाेलेकरांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाच्या संसर्गात वाढ झाल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गांभीर्य नसलेल्या व स्वत:सह इतरांचा जीव धाेक्यात घालणाऱ्या अकाेलेकरांजवळून दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी कारवाइची गरज आहे; परंतु ही कारवाई करताना अतिरेक व भेदभाव नकाे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.