शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Updated: September 5, 2014 01:25 IST

पीक पिवळे पडले : विदर्भातील शेतकर्‍यांपुढे नवे संकट

अकोला : पुरेशा पावसाअभावी पेरणीला अगोदरच विंलब झाला असताना, आता उगवलेली सोयाबीनची झाडे पिवळी पडल्याने विदर्भातील लाखो हे क्टरवरील पीक धोक्यात आले आहे. काही ठिकाणी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीच दुबार, तिबार पेरणी करू न आर्थिक अजचणीत सा पडलेल्या शेतकर्‍यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्हय़ातील बहुतांश भागात सुमारे १७ लाख हेक्टर सोयाबीन पिवळे पडले आहे. मुळकुज व पिवळा मोझैक या रोगांचा प्रादूर्भाव झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.शेकडो शेतकर्‍यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे झाडांचे प्रातिनिधीक नमुने पाठविले आहेत. सद्यस्थितीत जमिनीत कमी ओलावा असल्यामुळे झाडांच्या मुळांना श्‍वासोच्छवास घेण्यात अडथळा येतो. त्यामुळे झाडांना जमिनीतील पोषण द्रव्य शोषून घेता येत नसल्याने पाने पिवळी पड त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. वातावरणातील बदलानंतर मात्र ही विपरित परिस्थिती बदलण्यास मदत होईल, असे प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावतीचे प्रमुख डॉ. सी. यु. पाटील यांनी सांगीतले.