शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पालकमंत्र्यांनी कानउघाडणी करताच जनता भाजीबाजारातील हर्रासी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 11:00 IST

Akola News आयुक्त संजय कापडणीस यांनी जनता भाजीबाजारातील हरासीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

अकाेला : काेराेनाची सबब पुढे करीत मनपा प्रशासनाने जनता भाजीबाजारात भाजीपाल्याची हरासी व विक्री करण्यावर निर्बंध आणले हाेते. तरीही काही व्यावसायिकांनी अवैधरीत्या भाजीबाजार सुरू ठेवल्याची तक्रार मनपाकडे करण्यात आली हाेती. प्राप्त तक्रारीला केराची टाेपली दाखवणाऱ्या महापालिका प्रशासनाची पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी कानउघाडणी करताच बुधवारी सायंकाळी आयुक्त संजय कापडणीस यांनी जनता भाजीबाजारातील हरासीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

जनता भाजीबाजाराच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे आरक्षण आहे. या जागेवर संकुलाची उभारणी करण्यासाठी मनपास्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, त्या अनुषंगाने भाजीबाजारात व्यवसाय न करण्याचे निर्देश मनपाने दिले हाेते. ही बाब लक्षात घेत काही भाजीपाला व्यावसायिकांनी नवीन किराणा मार्केटच्या मागील लाेणी रस्त्यावर जागा खरेदी करीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मनपाचे निर्देश पायदळी तुडवित काही व्यावसायिकांनी जनता भाजीबाजारात हाेलसेल व किरकाेळ विक्री सुरूच ठेवली हाेती. यामुळे लाेणी मार्गावरील व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले हाेते. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने बाजार बंद करण्यासाठी काेणत्याही हालचाली केल्या नाही म्हणून व्यावसायिकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपाेषण करावे लागले. ४ जानेवारी राेजी अकाेल्यात दाखल झालेले पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी लाेणी मार्गावरील भाजी विक्रेत्यांची बाजू लक्षात घेऊन मनपा प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.

 

रात्री बंद,दिवसा सुरू!

जनता भाजीबाजारात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत हाेलसेल तसेच किरकाेळ भाजीपाला तसेच फळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ६ नंतर भाजीबाजार पूर्ववत सुरू ठेवता येईल. दरम्यान, प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे कितपत पालन हाेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBacchu Kaduबच्चू कडू