शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

लवकरच ‘गो इंडिया’ स्मार्ट कार्डद्वारे मिळेल रेल्वे तिकीट

By admin | Updated: January 31, 2015 00:37 IST

किमान २0, जास्तीत जास्त पाच हजारांपर्यंत करता येईल रिचार्ज.

अकोला : रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना यापुढे खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यांना केवळ 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड त्यांना बाळगावे लागेल. त्याचा फायदा म्हणजे, रांगेत तिकीट काढताना सुट्या पैशांच्या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासन ही सुविधा लवकरच संपूर्ण देशात सुरू करणार असल्याची माहिती आहे.'गो इंडिया'या स्मार्ट कार्डद्वारे सामान्य आणि आरक्षित अशी दोन्ही प्रकारची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. या कार्डद्वारे प्रवाशांना क्लॉक रूम व रिटायरिंग रूमचे बुकिंग करण्याची सुविधादेखील मिळेल. विशेष बाब म्हणजे, या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करणार्‍या प्रवाशास पाच टक्के सूट मिळणार आहे. स्मार्ट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेच्या संगणकीय प्रणालीत विशेष बदल करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने २३ जानेवारी रोजी जारी केले असल्याची माहिती आहे. प्रायोगिक तत्त्वावर 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड योजना मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या देशातील दोन प्रमुख रेल्वे मार्गांवर राबविण्यात येणार आहे. या प्रथम टप्प्यात संबंधित सर्व अडचणी दूर केल्या जातील. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ही योजना संपूर्ण देशत लागू केली जाणार आहे.