शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

घनकचऱ्याच्या निविदेत भाेड येथील खदानीचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

शहरामधील घनचकऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. डम्पिंग ग्राउण्डवरील घनकचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे जलस्त्राेत ...

शहरामधील घनचकऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. डम्पिंग ग्राउण्डवरील घनकचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे जलस्त्राेत दूषित हाेत असून, परिसरातील हातपंप, सबमर्सिबल पंप, विहिरीचे पाणी दूषित झाल्याची परिस्थिती आहे. उन्हाळ्यात कचऱ्याला आग लागत असल्यामुळे धुरामुळे हवेचे प्रदूषण निर्माण हाेत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव धाेक्यात आल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाने ४५ काेटींचा निधी मंजूर केला. प्रकल्प उभारण्यासाठी भाेड गावालगतच्या ई-क्लास जमिनीची निवड करण्यात आली. शहराच्या हिताचा असलेल्या या प्रकल्पातील तांत्रिक अटी दुर करणे मनपा प्रशासनाकडून अपेक्षित हाेते. मनपाने प्रकल्पासाठी निविदा प्रसिध्द केली असता त्यामध्ये ई-क्लास जमिनीवरील खदानीचा उल्लेख करणे भाग हाेते. तसे न करता प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली. मे. परभणी अग्राेटेक प्रा.लि.कंपनीची एक टक्का कमी दराची निविदा स्वीकारून मनपाचे उपायुक्त वैभव आवारे यांनी सप्टेंबर महिन्यात कंपनीला कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाला अचानक भाेड येथील ‘त्या’ जागेवर खदान असल्याचा साक्षात्कार झाला. ही खदान बुजविण्यासाठी सहा ते सात काेटी रुपयांचा खर्च असून, मध्यंतरी १६ डिसेंबर राेजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत खदान बुजविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भाेवऱ्यात सापडली आहे.

तांत्रिक चुकीमुळे प्रकल्पाला खीळ?

प्रशासनाने निविदेत खदान असल्याचा उल्लेख का केला नाही, आता खदान बुजविण्यासाठी काेट्यवधींच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यामागे प्रशासनाचा हेतू काय, असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनपाकडून ही तांत्रिक चूक झाल्याचे समाेर आल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खीळ बसण्याची चिन्हं आहेत.