शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

श्रीकृष्ण राऊत यांना साहित्यव्रती पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:48 IST

अकोला :संपूर्ण माहाराष्ट्रातचं नव्हे तर सातासमुद्रापार ज्यांच्या कवीता आणि गझला जावुन पोहोचल्या असे आपल्या अकोल्यातील जेष्ठ साहित्यीक , कवी, ...

अकोला:संपूर्ण माहाराष्ट्रातचं नव्हे तर सातासमुद्रापार ज्यांच्या कवीता आणि गझला जावुन पोहोचल्या असे आपल्या अकोल्यातील जेष्ठ साहित्यीक, कवी, गझलकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांना पी. आर. पोटे अभियांत्रीकी महाविद्यालयात एका दिमाखदार सोहळ्यात साहित्यव्रती पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी  मातोश्री  सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीचे अध्यक्ष  रामचंद्र पोटे, उपाध्यक्ष  दिलीप निंभोरकर,डॉ.केशव तुपे  लेखिका, संपादक अरुणा सबाणे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. कुमार बोबडे,  उषा राऊत आणि  तनया राऊत प्रामुख्याने उपस्थीत होते.संपूर्ण साहित्य क्षेत्रात सन्मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा राज्यस्तरीय मराठी उत्कृष्ठ वाङ्‌मयनिर्मीतीसाठी दिला जातो. सदर पुरस्काराचे स्वरुप ५००० रु. रोख, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्काराचे परिक्षण अमरावती मधील समीक्षक, कवी, कथाकार यांनी केले असुन त्यामध्ये डाॅ अशोक पळवेकर, डाॅ अंबादास घुले, प्रा. कल्पनाताई देशमुख, डाॅ माधुरी भटकर, डाॅ सुनंदा गडकर, सौ आशा फुसे, श्रीमती पुष्पाताई साखरे यांनी केले. गेल्या ४ दशकांपासून ही जास्त कालावधी डाॅ श्रीकृष्ण राऊत यांनी साहित्यीक, कवी, गझलकार म्हणुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. अनेक नामवंत पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. अमरावती व नागपूर विद्यापीठाच्या अभ्सासक्रमात त्यांच्या कविता अभ्यासायला आहेत. अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.  श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती निर्मित,राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' हया चित्रपटाकरिता पटकथा,संवाद,गीत लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या गुलाल आणि इतर गझला या गझलसंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकताचं प्रकाशित झाली आहे. दिव्यांग बांधवांकरीता ‘चार ओळी तुझ्यासाठी’ ब्रेल लिपीत प्रकाशित आहे.  या पुरस्कारामुळे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.संपूर्ण साहीत्य क्षेत्रातुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अशा व्यक्तीचा सन्मान ही आपल्या अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार डाॅ एम आर इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन करतांना व्यक्त केले.

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्य