शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पेट्राेल, घरगुती गॅस दरवाढविराेधात शिवसेनेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढविल्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर झाला असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचे दर महागले आहेत. गरीब ...

केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढविल्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर झाला असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचे दर महागले आहेत. गरीब नागरिकांना सबसीडीच्या नावाखाली चढ्या दराने घरगुती गॅस सिलिंडर दिले जात असल्याचा आराेप करीत सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा (अकाेला पश्चिम)यांनी केंद्र शासनाविराेधात आंदाेलनाचे हत्यार उपसले. शनिवारी प्रभाग क्रमांक-१०च्या नगरसेविका मंजूषा शेळके, अनिल परचुरे, रूपेश फाटे, याेगेश गिते, बबलू उके, अश्विन नवले यांनी जय हिंद चाैकात घंटानाद आंदाेलनाचे आयाेजन केले. यावेळी नगरसेविका अनिता मिश्रा, प्रमिला गिते, सपना नवले, नीलिमा तिजारे, रूपाली बर्डे, मीरा तायडे, गीता चव्हाण, शिल्पा चव्हाण, शीतल वैष्णव, रंजना हरणे, वंदना विसपुते, मंजू चांदवडकर, मंदा कीर्तिवार, शुभांगी किनगे, वर्षा पिसाेडे, सुनीता श्रीवास, शहर प्रमुख अतुल पवनिकर (अकाेला पूर्व), नगरसेवक गजानन चव्हाण, संताेष अनासने, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, दिनेश सराेदे, देवा गावंडे, संताेष रणपिसे, सागर कुकडे, राजू भिसे, राेशन राज, सुनील दुर्गिया अभय नागापुरे, साेनू गायकवाड, गणेश बुंदेले यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.

फोटो: