शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिवसेनेकडून पेट्राेल दरवाढ, दानवेंचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

केंद्र शासनाने संसदेत कृषी कायद्याच्या संदर्भात विराेधी पक्षासाेबत काेणतीही साधक-बाधक चर्चा न करता परस्पर कृषी कायद्याला मंजुरी दिली. हा ...

केंद्र शासनाने संसदेत कृषी कायद्याच्या संदर्भात विराेधी पक्षासाेबत काेणतीही साधक-बाधक चर्चा न करता परस्पर कृषी कायद्याला मंजुरी दिली. हा कायदा शेतकरी हिताचा नसल्याचा आराेप करीत मागील अनेक दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाणासह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदाेलन छेडले आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदाेलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांच्या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आराेप करीत शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने आंदाेलन पुकारण्यात आले. तसेच इंधनाच्या दरात सातत्याने वाढ हाेत असताना दरवाढ कमी करण्यासंदर्भात माेदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत यावेळी केंद्र सरकारच्या धाेरणांचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदाेलनात उपजिल्हाप्रमुख तथा जि.प. गटनेता गाेपाल दातकर, विकास पागृत, शहर प्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, राहुल कराळे, नितीन मिश्रा, याेगेश गीते, तरुण बगेरे, अविनाश माेरे, प्रकाश वानखडे, शरद तुरकर, केदार खरे, अभय खुमकर, शरद घाेलप, मनीष आवारे, गणेश धाेत्रे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.