शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘अमृत’अंतर्गत सात जलकुंभ उभारले; आठव्याचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

जलकुंभाला विराेध;कारवाई का नाही? रस्त्यालगत साहित्याची विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला विक्रेता यांच्या साहित्याची ताेडफाेड करणाऱ्या प्रशासनाने पाणीपुरवठ्यासारख्या ...

जलकुंभाला विराेध;कारवाई का नाही?

रस्त्यालगत साहित्याची विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला विक्रेता यांच्या साहित्याची ताेडफाेड करणाऱ्या प्रशासनाने पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेच्या मुद्यावर चूप्पी साधणे पसंत केले आहे़ सबळ कारण नसताना जलकुंभाला विराेध करणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या विराेधात मनपाने कारवाईचा बडगा का उगारला नाही,असा सवाल उपस्थित हाेत आहे.

मनपाच्या मिळमिळीत भूमिकेमुळे तांत्रिक पेच

मनपाची हद्दवाढ हाेण्यापूर्वी शहरात एकूण १३ जलकुंभ हाेते. त्यामध्ये ‘अमृत’ याेजने अंतर्गत आठ जलकुंभांची भर पडली असून हद्दवाढ क्षेत्रातील आठ जलकुंभ अशा एकूण २९ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जाइल. ‘अमृत’मध्ये जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून जुने शहरातील डाॅ.आंबेडकर मैदानालगत प्रस्तावित जलकुंभासाठी जलवाहिनीची ‘डिझाईन’तयार करण्यात आली हाेती. रहिवाशांच्या विराेधामुळे या ‘डिझाईन’मध्ये बदल करावा लागणार असून मनपाच्या मिळमिळीत भूमिकेमुळेच तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे़