शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

शेतक-यांवर संकटाची मालिका

By admin | Updated: November 19, 2014 02:31 IST

कापसावर दहिया रोगाचा प्रकोप वाढतोय!

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असून, खरीपातील सर्वच पिकांनी दगा दिल्यानंतर आता हाती येत असलेल्या कापसावरही दहिया या बुरशीजन्य रोगाचा प्रकोप वाढू लागला आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकर्‍यांना खर्चात वाढ करणे क्रमप्राप्त असून, या चिंतेने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडीद पीक तर हातचे गेलेच, सोयाबीन यासह इतर खरीप पिकांचे उत्पादन घटले. शेतकर्‍यांची सर्व भिस्त कापूस या नगदी पिकावर होती. कापसाचे उत्पादनही घटले असून, त्यातच नव्याने दहिया या रोगाचा प्रकोप वाढू लागल्याने शेतकर्‍यांपुढे संकट उभे ठाकले आहे. एक एकर कपाशी पेरणीसाठी शेतकर्‍यांना येणारा खर्च १३ हजारांवर गेला आहे. यामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीवर जवळपास साडेचार हजार रुपये खर्च होतात. यावर्षी वातावरणात सारखा बदल होत गेल्याने कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकर्‍यांना अतिरिक्त खर्च करावा लागला. आातापर्यंतचे उत्पादन एकरी सरासरी दीड ते दोन क्विंटल आले असून, आता पुन्हा नवे संकट उभे ठाकल्याचे दिसत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.