शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शालेय पोषण आहार शिजविणारे अडचणीत

By admin | Updated: May 21, 2015 01:43 IST

राज्यात पाच लाख कर्मचारी; थकीत मानधनासाठी आंदोलनाचा इशारा

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा :आधीच महागाई, त्यात अत्यल्प मानधन आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने शालेय पोषण आहार शिजविणार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यात अशीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र आहे. त्यामुळे शासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. शासनाने यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविण्याचे काम मदतनीस आणि स्वयंपाकी करीत आहेत. त्यांना केवळ एक ते दोन हजार रुपये मानधन दिले जाते. तेही वेळेवर मिळत नसल्याने मानधनावरील या कर्मचार्‍यांची उपासमार होत आहे. सध्या चार महिन्यांचे मानधन शासनाकडे थकले आहे. हे थकलेले मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली आहे. *असे मिळते कर्मचा-यांना मानधन शासननिर्णय २0११ नुसार २५ विद्यार्थ्यांमागे खिचडी शिजविणार्‍या कर्मचार्‍याला एक हजार रुपये दरमहा मानधन म्हणजे दिवसाला फक्त ३३ रुपये रोज पडतो. यात केंद्र सरकारचा ७५0 रुपये आणि राज्य सरकारचा २५0 रुपये वाटा आहे. २५ ते २00 विद्यार्थ्यांपर्यंत दोन हजार रुपये मानधन दिले जाते. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २ लाख ७३ हजार कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांची संख्या जवळपास पाच लाख झाली असून, तुटपुंज्या मानधनावर काम करणारे कर्मचारीन्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. *बुलडाणा जिल्ह्यात ४00 कर्मचारी बुलडाणा जिलत पोषण आहार शिजविणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या ४00 आहे. त्यांना मागील मार्च, एप्रिल आणि चालू मे महिन्याचे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी शालेय पोषण आहार शिजविणार्‍यांची जनहित कल्याणकारी संघटनेने केली आहे. दरम्यान, मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवनकार, संस्थापक अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष भागवत यांनी दिला.