शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

बचपन बचाओ संघटनेने दिले धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST

अकोला : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र शेतकरी वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बचपन बचाओ संघटनेच्यावतीने शुक्रवारी ...

अकोला : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र शेतकरी वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बचपन बचाओ संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षण घेता यावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बचपन बचाओ संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. मागणीची दखल घेऊन शेतकरी मुला-मुलींना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर आांदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेच्यावतीने निवदेनात देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात बचपन बचाओ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळू ढोले-पाटील यांच्यासह गजानन हरणे, डाॅ.अशोक ओळंबे, गोपाल नागपुरे, आशुतोष काटे, संतोष इंगोले, गजानन इचे, गणेश चोंडेकर, विजय भटकर, संजय तिकांडे, मंगलसिंग ठाकूर, छाया ठाकूर, रत्नमाला ढोले, पूर्वा ढोले आदी सहभागी झाले होते.

..............................फोटो..............