शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

एकाच हंगामात पिकांना अल्प आणि अतिवृष्टीचाही फटका

By admin | Updated: August 13, 2015 22:55 IST

पावसाच्या दडीने वाढ खुंटली, आता अतिपावसाने पिके पडताहेत पिवळी.

अकोला : पावसाने दिलेली एक महिन्याची दडी आणि या दडीनंतर सातत्याने सुरू असलेला पाऊस; परिणामी एकाच हंगामात अल्पवृष्टी आणि अतवृष्टीचाही फटका पिकांना सोसावा लागला आहे. पावसाने ऐन हंगामात तब्बल एक महिना दडी दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, आता सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. दोन्ही परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने एक महिना दडी दिली. पिकांना पाणी मिळाले नसल्यामुळे फांद्या व पानांची आवश्यक प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व फुलोरा कमी प्रमाणात आला. त्यावेळी पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते; मात्र पावसाने साथ दिली नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि गत तेरा दिवसांमध्ये ४00 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे, त्याचा विपरीत परिणाम होऊन पिके पिवळी पडत आहेत. झाडांना आलेला फुलोरा पावसामुळे झडत आहे. त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे.; मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडत आहे. सोयाबीनवर उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकर्‍यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. *विविध किडींचा हल्ला सोयाबीन पिकावर सध्या उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. पिके लहान व झाडांना पाणी कमी असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी असला, तरी नुकसान मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता आहे.