शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

प्रतिबंधित निविष्ठांची विक्री; ‘एसएओं’कडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:46 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते,  कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे  कृषी केंद्र चालवणार्‍या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय  निविष्ठांचीही बेकायदा विक्री सुरू केली आहे. या प्रकरणाची  तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांक डे करण्यात  आली; मात्र त्यांनी दखल न घेतल्याने सहय़ाद्री प्रतिष्ठानच्याव तीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे  तक्रार करण्यात आली आहे. अव्वाच्या सव्वा दराने कृषी  निविष्ठांची बेकायदा विक्री करणार्‍या या एजन्सीचा परवाना रद्द  करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते,  कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे  कृषी केंद्र चालवणार्‍या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय  निविष्ठांचीही बेकायदा विक्री सुरू केली आहे. या प्रकरणाची  तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांक डे करण्यात  आली; मात्र त्यांनी दखल न घेतल्याने सहय़ाद्री प्रतिष्ठानच्याव तीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे  तक्रार करण्यात आली आहे. अव्वाच्या सव्वा दराने कृषी  निविष्ठांची बेकायदा विक्री करणार्‍या या एजन्सीचा परवाना रद्द  करण्याची मागणी करण्यात आली आहे.कृषी विभागाने दिलेल्या परवान्यानुसार बियाणे, खते,  कीटकनाशकांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंची विक्री  परवान्यात नमूद ठिकाणावरून करता येत नाही. तरीही टिळक  रोडवरील अजंता अँग्रो एजन्सीने काही कंपन्यांचे ह्युमिक  अँसिडसह, फायटर, मोअर, इसाबियन अशा विविध साहि त्याची चढय़ा दराने विक्री सुरू केली आहे. या निविष्ठांवर प्र ितबंध असतानाही कृषी विभागाची दिशाभूल करीत सर्रास विक्री  सुरू आहे. यामधून कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकर्‍यांची  आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न  केल्याने तक्रारकर्त्यांनी या प्रकाराची तक्रार सोमवारी जिल्हा  अधीक्षक कृ षी अधिकारी यांच्याकडे केली आहे. परवान्याच्या  ठिकाणी या साहित्याची विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही  त्याची देयके खुलेआम त्याच परवान्याच्या नावे देण्यात येत  आहेत. या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून कृषी  विभागाने एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी सह्याद्री प्र ितष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनोने यांच्यासह पिंटू मोडक, रूपेश  यादव, मंगेश ठाकूर, अजय ठाकूर, सागर सरोदे, चंद्रकांत  झटाले, पंकज बोंडे, संजय कुचेकर, किरण पांडे, विक्रांत इंगळे  व तेजस साखरकर यांनी केली आहे.