शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

सत्ताधाऱ्यांना सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST

शहरात दैनंदिन तयार हाेणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे नायगाव भागातील हातपंप, सबमर्सिबल पंप, विहिरीचे पाणी दूषित झाल्याची परिस्थिती आहे. ...

शहरात दैनंदिन तयार हाेणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे नायगाव भागातील हातपंप, सबमर्सिबल पंप, विहिरीचे पाणी दूषित झाल्याची परिस्थिती आहे. उन्हाळ्यात कचऱ्याला आग लागत असल्यामुळे व धुरामुळे हवेचे प्रदूषण हाेत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव धाेक्यात आला आहे. यावर उपाय म्हणून ‘स्वच्छ भारत’ अभियानामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाने ४५ काेटींचा निधी मंजूर केला. प्रकल्प उभारण्यासाठी भाेड गावालगतच्या ई-क्लास जमिनीची निवड करण्यात आली. शहराच्या हिताचा असलेल्या या प्रकल्पातील तांत्रिक अटी दूर करणे प्रशासनाकडून अपेक्षित हाेते. मनपाने प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केली असता त्यामध्ये ई-क्लास जमिनीवरील खदानीचा उल्लेख न करता निविदा प्रसिद्ध केली. मे. परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीची एक टक्का कमी दराची निविदा स्वीकारून मनपाचे उपायुक्त वैभव आवारे यांनी सप्टेंबर महिन्यात कंपनीला कार्यारंभ आदेश दिला.

‘डीपीआर’संशयाच्या घेऱ्यात!

घनकचऱ्याचा प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या एजन्सीने अहवालात खदानचा उल्लेख केला नसल्याने प्रत्यक्षात जागेची पाहणी न करता ‘डीपीआर’ची प्रक्रिया कागदाेपत्री झाल्याचे समाेर आले आहे. ही खदान बुजविण्यासाठी सहा ते सात काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव मनपाने १६ डिसेंबर राेजीच्या सर्वसाधारण सभेत सादर केला हाेता.

गटनेत्यांना निमंत्रण दिलेच नाही!

घनकचरा प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याचे समाेर आल्यामुळे सत्ताधारी भाजपची काेंडी झाली आहे. ही काेंडी फाेडण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यांसाेबत बैठक घेण्याचा सत्तापक्षाचा मानस हाेता. एक महिना उलटून गेल्यावरही गटनेत्यांना बैठकीचे निमंत्रण नसल्याची माहिती आहे.