शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

अन्न सुरक्षा योजनेने पळविला हक्काचा घास

By admin | Updated: May 16, 2014 21:36 IST

अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे.

आगर(अकोला): मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत व दारिद्र्यात जीवन जगणार्‍या कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून दरमहा धान्य मिळत होते. यामध्ये प्रतिकार्ड धान्य व रॉकेल वितरित करण्यात येत होते. यामध्ये बी.पी. एल., अंत्योदय कुटुंबांना प्रतिकार्डप्रमाणे धान्य मिळत होते; परंतु यावर्षी मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटपाचे निकष बदलले आहेत. आता या योजनेत प्रतिव्यक्ती या प्रमाणे धान्य मिळत असल्याने ज्यांचे कुटुंब मर्यादित आहे, अशा कुटुंबांच्या तोंडचा हक्काचा घास पळविला जात असल्याचे बोलले जात आहे. या योजनेचा खरा लाभ मोठ्या कुटुंबांनाच होत असल्याने सदर योजना कुटुंब वाढीस पर्यायाने लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सदर योजनेच्या निकषांत सुधारणा करून मर्यादित सदस्य असलेल्या कुटुंबावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.