शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

कृषीच्या गणनेला महसूल कर्मचाऱ्यांचा नकार!

By admin | Updated: May 25, 2017 02:14 IST

तलाठी संघटना : आॅनलाइन सात-बाराच्या साहाय्याने कृषी विभागानेच गणना करावी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या कृषी विभागाकडून दर पाच वर्षांनी केल्या जाणाऱ्या कृषी गणनेचे २०१५-१६ ची कामे चालू वर्षात करण्यास तलाठी संवर्गाने नकार दिला आहे. त्यामुळे या कामाची जबाबदारी आता कुणाकडे द्यावी, या विवंचनेत राज्याचा कृषी विभाग आहे. केंद्र शासनाकडून दर पाच वर्षांनी कृषी गणना केली जाते. त्यामध्ये शेतीविषयक इंत्थभूत माहिती गोळा करून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जातो. जमिनीचे क्षेत्र, दरडोई क्षेत्र, सिंचित क्षेत्र, सिंचनाच्या सोयी, पीक पद्धती, उत्पादनाचे प्रमाण, कृषी पंप, विद्युत पंप, पर्जन्यमान यासह शेतीसंबंधित विविध घटकांच्या माहितीचे किमान ८२ प्रकारची माहिती तयार करून द्यावी लागते. त्यामुळे हा प्रकार आधीच कामांनी हैराण असलेल्या तलाठ्यांसाठी गळ््याचा फास बनला आहे. जिल्हा शाखांकडूनही पाठपुरावाविदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखांकडूनही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना १९ मे रोजी निवेदन देत ही मागणी करण्यात आली. तर २३ मे रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन या कामामुळे उद्भवणाऱ्या तलाठ्यांच्या समस्यांची जाणीव करून देण्यात आली.शेतीचे अभिलेख आॅनलाइन उपलब्धज्या कारणासाठी कृषी विभाग गणनेचे काम टाळत आला आहे, ते आता उरलेच नाही. शेतीसंदर्भातील सर्व अभिलेख महाभूलेखमार्फत आॅनलाइन उपलब्ध आहे. त्याचा वापर करून कृषी विभागाने गणनेचे काम करावे, अशी मागणी राज्यभरातून तलाठी संघटनांकडून होत आहे. शासनाची ई-फेरफार आॅनलाइनचे काम तलाठ्यांकडे असल्याने त्यांची दमछाक सुरू आहे. त्यातच हे काम गळ््यात पडल्यास तलाठी पिचून जाईल, असेही पटवारी संघाचे म्हणणे आहे. विदर्भ पटवारी संघाचे आयुक्तांना साकडेदर पाच वर्षांनी केली जाणारी कृषी गणना तलाठ्यांनाच करावी लागते. वास्तविकपणे ते काम कृषी विभागाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, कृषी विभागाने आतापर्यंत त्यांच्याकडे अभिलेख उपलब्ध नसल्याच्या कारणावरून टाळले आहे. आता ते काम कृषी विभागानेच करावे, या मागणीचे निवेदन विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखेने राज्याच्या कृषी आयुक्तांना २ मे रोजीच दिले आहे.