शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:41 IST

अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

रिधोरा (अकोला): पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रति देशभर शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. हल्ल्याचा संताप प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे, तर दुसरीकडे शहिदांच्या बलिदानाचे अश्रू प्रत्येकाच्याच डोळ्यात आहेत. अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा हे गाव राष्टÑीय महामार्गावर आहे. या गावाच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावातील युवकांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवसाच्या अन्नत्यागाचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन शहिदांच्या प्रति असलेल्या संवेदना अधोरेखित केल्या. शनिवारी सकाळपासूनच गावातील व्यावसायिक संकुलने बंद ठेवली होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळा ध्वज फडकविण्यात आला होता. सरपंचपती अनिल दंदी, पोलीस पाटील सुजय देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर देशमुख, मनोज अग्रवाल, धर्मेद्र दंदी, मंगेश गवई, कुंदन लोंढे, सय्यद इम्रान यांच्यासह नागरिकांनी अन्नत्यागाबाबत ग्रामस्थांनी माहिती देत त्यांचा सहभाग नोंदविला.येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत शालेय पोषण आहाराची खिचडी नाकारून निषेध व्यक्त केला.हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अजहर याचा फोटो चपलांचा हार घालून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आला होता. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून फोटोला शेण लावून चप्पल व खेटराने मारण्यात आले.यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर प्रतीकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. गावातील जातीभेद विसरून सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला