शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

सरपंचपदाचे राखीव अनुसूचित जमातीचे आरक्षण बदलू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:18 IST

जिल्ह्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १३ ग्रामपंचायतची सरपंच पदे आदिवासींसाठी आरक्षित करण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित ...

जिल्ह्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १३ ग्रामपंचायतची सरपंच पदे आदिवासींसाठी आरक्षित करण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमातीचा सदस्य निवडून न आल्याने सरपंचपदे रिक्त असल्याचे कारण पुढे करून जिल्हा प्रशासनाने १३ पैकी ११ ठिकाणी आरक्षण बेकायदेशीरपणे रद्द केले व ओबीसीसाठी राखीव केले. ग्रामविकास विभागाने २७ जानेवारी रोजी परिपत्रकाद्वारे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सरपंचपदाच्या अनु. जाती-जमातीसाठी राखीव करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करू नये, असे आदेशित केले आहे. या आदेशाला औरंगाबाद उच्च न्यायालयाचा संदर्भ दिला आहे. जिल्हा प्रशासनाची ही कृती आदिवासींवर अन्याय करणारी आहे. निवडणुकीपूर्वी घोषित करण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे, तसेच भविष्यात ज्या गावामध्ये सरपंचपदे आदिवासीसाठी राखीव ठेवण्यात येईल, त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यपदासाठीसुद्धा जागा राखीव करण्यासाठी नियमात बदल करावा अशी मागणी निवेदनात केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग सोळंके, तुळशीराम सोळंके, राजू सोळंके, रूपेश जाधव, अंबादास चव्हाण, सुरेश कलोरे, बाळू पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.