शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"शासकीय सेवेतील दिव्यांग व्यक्तींचा अनुशेष तातडीने दूर करा!"

By आशीष गावंडे | Updated: November 17, 2022 13:27 IST

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे गुरुवारी सकाळी 11 वाजता बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आगमन झाले.

अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाद्वारे 75 हजार जागांची नोकर भरती करण्यात येत आहे. या नोकर भरतीचे नियुक्ती आदेश मान्यवरांच्या हस्ते बेरोजगारांना दिल्या जात आहेत. दरम्यान, शासन निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय सेवेत दिव्यांग बांधवांसाठी चार टक्के पदे आरक्षित करण्यात आली असून या पदांवर दिव्यांग बांधवांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी गुरुवारी राहुल गांधी यांची वाडेगाव येथे भेट घेतली.

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे गुरुवारी सकाळी 11 वाजता बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आगमन झाले. यावेळी त्यांना निवेदन देऊन समस्या निकाली लावण्याच्या मागणीसाठी विविध क्षेत्रातील सामाजिक संघटना,  राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. शासकीय व निमशासकीय सेवेत दिव्यांग बांधवांना बांधवांसाठी चार टक्के जागा आरक्षित आहेत. 

या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्णय शासन निर्णय प्रसिद्ध केले असून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा दिव्यांग बांधवांच्या आरक्षणासंदर्भात शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत असे असताना देखील शासकीय सेवेत पदभरती प्रक्रिया राबवली जात असताना दिव्यांग बांधवांच्या नियुक्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बाब समोर येत आहे. 

या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला व अमरावती जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, किशोर बोरकर यांच्यासह अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी दिव्यांग सेलचे सचिन शेजव,  प्रवीण भिवरीकर, रविन्द्र वानखडे, हरी मदने आदि अवस्थित होते. 

संजय गांधी निराधार योजनेची मदत वाढवून द्यावी!संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना प्रति महिना एक हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु सदर मानधन अत्यल्प असल्यामुळे दिव्यांगांची फरफट होत आहे. या रकमेत वाढ करावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली. 

टॅग्स :Akolaअकोला