शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

महाराष्ट्रातून काँग्रेसरूपी घाण दूर करा - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 3, 2014 01:33 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे अकोल्यात प्रतिपादन.

अकोला : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम या सरकारने केले. आज गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. आपणही आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसरूपी घाण दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोल्यात व्य क्त केले. अकोला जिल्ह्यातील भाजपा उमदेवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी मंचावर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, खासदार संजय धोत्रे, उमेदवार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, तेजराव थोरात, हरीश पिंपळे, आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख, हरीश आलिमचंदानी, प्रा. उदय देशमुख, रिपाइंचे डी. गोपनारायण, सुनील अवचार, वंदना वासनिक आदी उपस्थित होते. पुढे बोल ताना फडणवीस यांनी, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासाचा रथ देशात दौडत आहे. ही विकासाची गंगा महाराष्ट्रात आणण्यासाठी भाजपाची सत्ता हवी असल्याचे सांगितले. यावेळी फडणवीस यांनी आघाडी शासनाने केलेले विविध घोटाळेदेखील मांडले. भाजपाचे शासन आल्यावर एल.बी.टी. हद्दपार करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.