शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आचारसंहिता शिथिल करा! - आ. रणधीर सावरकर यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:35 IST

लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासह लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गत १८ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात सध्या उष्णतेचा जोर वाढला असून, पाणी व चाराटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्ते व इतर विकासाची कामेदेखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे; परंतु आचारसंहिता लागू असल्याने मंजूर असलेली विकासाची कामे पूर्ण करण्यासह लोकांच्या समस्यांसंदर्भात शासकीय यंत्रणांसोबत बैठक घेणे व पाठपुरावा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कळविण्यात यावे, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRandhir Savarkarरणधीर सावरकर