शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शेतीपूरक उद्योगांवर भर देण्याचीच खरी गरज

By admin | Updated: December 30, 2014 01:09 IST

सुधीरकुमार गोयल यांचे प्रतिपादन : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप.

अकोला : शेतकर्‍यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची खरी गरज आहे. शासन, कृषी विद्यापीठाच्या विविध योजना यासाठी उपलब्ध आहेत. त्या शेतकर्‍यांपर्यंत नेण्याची जबाबदारी कृषी विस्तार विभागाने पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केले.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडागंणावर तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी डॉ. गोयल बोलत होते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या विद्यापीठाने शेतकर्‍यांसाठी नवे संशोधन, तंत्रज्ञान, कमी पाण्याची-खर्चाची शेती यांचे भांडार खुले केले. शेतकर्‍यांनी हा खजिना येथून नेऊन शेतीच्या विकासाकरिता वापरण्याची गरज असल्याचे डॉ. गोयल म्हणाले. यांसह शेतीला पूरक जोडधंद्यासाठी दुग्धोपादन, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्रांचा शेतीतील विविध कामांसाठी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर दर्यापूरचेआमदार रमेश बुंदेले, त्यांच्या पत्नी वीणा बुंदेले, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले आदींची उपस्थिती होती.