शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डला आधार लिंकिगची गती संथ!

By admin | Updated: June 11, 2016 02:55 IST

अमरावती विभागात वर्षभरात केवळ ४ लाख प्रपत्र संकलित

बुलडाणा: संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकासह धान्य देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च २0१५ रोजी घेतला होता; मात्र प्रक्रिया राबविताना वर्ष लोटले तरी मे २0१६ अखेरपर्यंत केवळ ४ लाख ७६ हजार ८0२ शिधापत्रिकाधारकांचे प्रपत्र संकलित करण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एनआयसी दिल्लीच्या कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअर (सीएएस) राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. दोन टप्प्यांमध्ये असणार्‍या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय अन्न महामंडळातून धान्य उचलून त्याचे शासकीय गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे सनियंत्रण तसेच सर्व शिधा वाटप कार्यालयीन कामाचे संगणकीकरण व लाभार्थी कुटुंबाला संगणकीकृत शिधापत्रिका देणे याचा समावेश आहे.प्रत्येक कुटुंबांना या संगणकीकृत शिधापत्रिका देताना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधार कार्ड क्रमांक शिधापत्रिकेसोबत जोडणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेत अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील २२ लाख ६७ हजार ६६४ शिधापत्रिकाधारक समाविष्ट करण्यात आले.ही प्रक्रिया सुरू असतानाचा दुसर्‍या टप्प्यातील स्वस्त धान्य दुकानांतील व्यवहाराचे संगणकाद्वारे व्यवस्थापन व बायोमेट्रिक नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे रेशनकार्डला आधार लिकिंगची गती संथ होऊन वर्षभरात केवळ ४ लाख ७६ हजार ८0२ प्रपत्र संकलित झाल्यामुळे अद्याप १७ लाख ९0 हजार ८६२ शिधापत्रिकाधारकांचे प्रपत्र बाकी आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वाटपास विलंबशिधापत्रिकाधारकांना संगणकीकृत शिधापत्रिका देण्यासाठी लाभार्थींचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकासह अन्य माहिती प्रपत्राद्वारे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात दीड लाख प्रपत्र संकलित करण्यात आले आहेत. ह्यआधारकार्डह्ण लिंकची परिस्थिती पाहता संगणकीकृत शिधापत्रिका व बायोमेट्रिक पद्धतीने रेशनचे वाटप किमान सहा महिने तरी होणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.