शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

अनेक गावांत विजयी उमेदवारांची रॅली आणि फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST

निवडणूक निकाल गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यात ३७ (१) (३) जारी केले असताना या कलमांचा अनेक ठिकाणी भंग करण्यात आला ...

निवडणूक निकाल गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यात ३७ (१) (३) जारी केले असताना या कलमांचा अनेक ठिकाणी भंग करण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर निवडून आलेल्या उमेदवारांनी आपापल्या गावात जाऊन गावात मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, नारेबाजी व घोषणाबाजी करणे आदी वर्तण केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. एका ठिकाणी जमाव करून कलम ३७ न जुमानता कायद्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्या त्या गावात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या समक्ष होत असताना त्या कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्या कायदा सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्यांविषयीच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या माध्यमातून विजयी उमेदवारांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.