शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

 पाऊस लाबंला; मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:44 IST

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देशेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.शेतकऱ्यांना तूर, हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. काही शेतकºयांनी खरेदीच्या मुहूर्तावर हरभरा विकला; पण तेही चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. मागील दोन वर्षे शेतकºयांनी पावसाच्या अगोदर बियाणे खरेदी केले; पण पाऊस वेळेवर न आल्याने बियाणे परत करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांचे बियाणे परत घेण्यात आले नाहीत. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.जूनच्या दुसºया आठवड्यात मूग, उडिदाची पेरणी केली जाते. पाऊस लांबला असून, मागच्या वर्षी मुगाचे पीक हातचे गेल्याने यावर्षी मूग, उडिदाची पेरणी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने मूग, उडिदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला होता; पण पुन्हा यावर्षी हे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमुळे कापसाकडे वळणारा शेतकरी सोयाबीन बियाण्यांची पेरणी करणार, असे सध्या चित्र आहे.

 बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असून, पेरणी मात्र नाममात्र झाली. घेतलेले बियाणे पुन्हा परत घेतले जात नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मोहन सोनोने, कृषी निविष्ठा विपणन अभ्यासक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती