शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

 पाऊस लाबंला; मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:44 IST

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देशेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.शेतकऱ्यांना तूर, हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. काही शेतकºयांनी खरेदीच्या मुहूर्तावर हरभरा विकला; पण तेही चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. मागील दोन वर्षे शेतकºयांनी पावसाच्या अगोदर बियाणे खरेदी केले; पण पाऊस वेळेवर न आल्याने बियाणे परत करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांचे बियाणे परत घेण्यात आले नाहीत. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.जूनच्या दुसºया आठवड्यात मूग, उडिदाची पेरणी केली जाते. पाऊस लांबला असून, मागच्या वर्षी मुगाचे पीक हातचे गेल्याने यावर्षी मूग, उडिदाची पेरणी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने मूग, उडिदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला होता; पण पुन्हा यावर्षी हे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमुळे कापसाकडे वळणारा शेतकरी सोयाबीन बियाण्यांची पेरणी करणार, असे सध्या चित्र आहे.

 बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असून, पेरणी मात्र नाममात्र झाली. घेतलेले बियाणे पुन्हा परत घेतले जात नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मोहन सोनोने, कृषी निविष्ठा विपणन अभ्यासक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती