शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रब्बी पिकासाठी सोडले उतावळी धरणाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:15 IST

खेट्री : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा येथील उतावळी धरणातून रब्बी हंगामाकरिता पाटबंधारे विभागाकडून पाणी साेडण्यात आले. यामुळे पातूर तालुक्यातील ...

खेट्री : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा येथील उतावळी धरणातून रब्बी हंगामाकरिता पाटबंधारे विभागाकडून पाणी साेडण्यात आले. यामुळे पातूर तालुक्यातील बुलडाणा जिल्हा सीमेवरील दहा गावांना दिलासा मिळाला आहे.

पाटबंधारे विभागाने धरणाच्या कॅनॉलमधून शेतकऱ्यांना रब्बी पिकाकरिता पाणी उपलब्ध करून दिले आहे. पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उतावळी धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी लाभ मिळत आहे. त्यामुळे कॅनॉलवर पाणी घेतले जाणारे देऊळगाव साकरशा, उमरा, पांग्रा, राहेर, पिंपळखुटा, खेट्री, चांगेफळ, चान्नी, मळसूर, चतारी, सस्ती आदी गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उतावळी धरणाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपविभागीय अधिकारी लोहार यांच्या हस्ते मशिनीचे पूजन करून २१ डिसेंबर रोजी रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता कांबळे, बाळू चव्हाण, दीपक जावळे, गजानन चव्हाण यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.