शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

अकाेला : गेल्या दाेन दिवसांत पावसाने जिल्हाभरात माेठे नुकसान केले असून, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ...

अकाेला : गेल्या दाेन दिवसांत पावसाने जिल्हाभरात माेठे नुकसान केले असून, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन केली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आ. सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी जिल्हाधिकारी निमा अराेरा यांना भेटले त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीची माहिती देऊन अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीला ५० पेक्षा जास्त दिवस उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली नाही. याकडे लक्ष वेधत त्यांनी सर्वेक्षणच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आराेप केला. यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने, शंकरराव वाकोडे, अभिमन्यू नळकांडे, माधव मानकर, अंबादास उमाळे, राजेश बेले, ज्ञानेश्वर ठाकरे, व्यंकट ढोरे, श्रीकृष्ण मोरखडे, प्रवीण हगवणे, तेजराव थोरात, मनीराम टाले, किशोर पाटील उपस्थित हाेते.