शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

अकाेला : गेल्या दाेन दिवसांत पावसाने जिल्हाभरात माेठे नुकसान केले असून, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ...

अकाेला : गेल्या दाेन दिवसांत पावसाने जिल्हाभरात माेठे नुकसान केले असून, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन केली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आ. सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी जिल्हाधिकारी निमा अराेरा यांना भेटले त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीची माहिती देऊन अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीला ५० पेक्षा जास्त दिवस उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली नाही. याकडे लक्ष वेधत त्यांनी सर्वेक्षणच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आराेप केला. यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने, शंकरराव वाकोडे, अभिमन्यू नळकांडे, माधव मानकर, अंबादास उमाळे, राजेश बेले, ज्ञानेश्वर ठाकरे, व्यंकट ढोरे, श्रीकृष्ण मोरखडे, प्रवीण हगवणे, तेजराव थोरात, मनीराम टाले, किशोर पाटील उपस्थित हाेते.