शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई द्या!

By admin | Updated: July 2, 2017 19:42 IST

‘शेतकरी बचाओ आंदोलन’ची मागणी

अकोला : पावसाने दडी दिल्यामुळे गत महिन्यात पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसनवारी किंवा कर्ज घेऊन केलेल्या पेरण्या उलटल्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत यांनी जाहीर पत्रकाद्वारे केली आहे.पेरणीसाठी तातडीची मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली होती; परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले नाही, तसेच नाफेडकडून तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून शेकडा पाच टक्के व्याज दराने सावकारांकडून पैशांची उचल करून पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या आहेत. महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाई रजनीकांत यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी उलटलेल्या पिकाची माहिती, शेतशिवार, गावाचे नाव, पेरलेल्या बियाण्याचे नाव व क्षेत्रफळाची नोंद करून सर्वेक्षण तातडीने करण्यासाठी अर्ज आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे द्यावेत, असे आवाहनही शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत यांनी केले आहे.