शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

भाव वधारले; पण शेतमाल विकायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:01 IST

शेतमाल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकाढलेला हा शेतमाल विक्रीकरिता बाजारपेठच उघडी नाही.पणन महासंघाने कापसाची खरेदी थांबविली आहे.

अकोला : शेतमालाचे दर मार्चपर्यंत वधारतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीकरिता ठेवला होता. आता कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाले आहे. यामुळे शेतमाल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कापसाचे दर घसरले होते यामुळे शेतकºयांनी कापूस विक्री थांबविली होती. मधात बरसलेला अवकाळी पाऊस याला कारणीभूत होता. या स्थितीमधून शेतकरी बाहेर पडताच कोरोनाचे नवे संकट उभे झाले. पणन महासंघाने कापसाची खरेदी थांबविली आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी पडले आहेत.तूर, हरभरा, गहू काढला जात आहे. काढलेला हा शेतमाल विक्रीकरिता बाजारपेठच उघडी नाही. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. बाजार दर ठरविणारा एनसीडीक्स सध्या तेज आहे. या स्थितीत बाजारपेठ बंद आहे. सोयाबीन ३,६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तूर ५४०० पर्यंत विकल्या जाण्याची शक्यता आहे. तर हरभºयाचे दर ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचतील असा अंदाज एनसीडीएक्सवरून वर्तविला जात आहे. मागणी आहे; मात्र कच्चा माल नाही, अशी संपूर्ण अवस्था देशभरात आहे. यातून शेतमालाचे दर वधारले आहेत.

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रFarmerशेतकरी