शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

दहीहांडा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला ...

लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र शासनाने जनतेला प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू आणि तांदूळ दिले होते. गहू आणि तांदळावर जीवन जगता येते का? जीवन जगण्याकरिता इतरही जीवनाश्यक वस्तूंची गरज भासते. नोव्हेंबर २०२० पासून गोरगरीब जनता कामधंद्यांच्या शोधात असून, कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्ग, गोरगरीब जनतेसमोर संकट उभे थाटले आहे. मजूर वर्गाच्या हाताला कोणतेच प्रकारचे कामधंदे नसल्यामुळे मजूर वर्गावर व इतर छोट्या व्यापारी वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. दैनंदिन जीवनात खाद्यतेल लागतेच, सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १४५ रुपये किलो, साखर ४० रुपये, गूळ ५० ते ६० रुपये किलो विकल्या जात आहे. काही महिन्यांपासून दहीहांडा येथील बाजार भरत नसल्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बाजार भरत नसल्यामुळे बाहेर गावाचे व्यापारी येत नाहीत. गावातील काही व्यापारी याचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लुबाडणूक करीत आहेत. दहीहांडा येथे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. भाजीपाला व्यापारी दामदुपटीने विक्री करीत आहेत. यासाठी बाहेरगावच्या व्यापारी वर्गाला गावात येऊन व्यापार करण्याची नियमानुसार परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच व्यापारी वर्गाकडून गोरगरीब जनतेची लूट थांबवावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.