शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

आधीच उकाडा; त्यात आकस्मिक भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची वाढलेली मागणी व पुरवठा यांचा  ताळमेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत  करावी लागत असून, गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात  शहर व ग्रामीण भागात आकस्मिक भारनियमन करण्या त येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही  आकस्मिक भारनियमन करण्यात आले. सायंकाळी  पाच वाजेपर्यंत सर्वच भागातील भारनियमन मागे घेण्या त ...

ठळक मुद्देविजेचा तुटवडा घामधारांनी नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची वाढलेली मागणी व पुरवठा यांचा  ताळमेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत  करावी लागत असून, गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात  शहर व ग्रामीण भागात आकस्मिक भारनियमन करण्या त येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही  आकस्मिक भारनियमन करण्यात आले. सायंकाळी  पाच वाजेपर्यंत सर्वच भागातील भारनियमन मागे घेण्या त आले.  वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा  अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली  आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’,  ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’  या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत दोन  दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावि तरणच्यावतीने जिल्हय़ातील ई, एफ, जी १, जी २ व  जी ३ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात  आहे. रविवारीही जिल्हय़ातील विविध फिडरवर  त्यांच्या ठरावीक वेळापत्रकानुसार भारनियमन करण्यात  आले. सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यात सात तासां पर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना  प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गत काही  दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला  आहे. घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना  विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे.  पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी  मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली  आहे. बाजारपेठांमध्ये वीज पुरवठा खंडित राहत  असल्याने त्याचा परिणाम अनेक व्यवसायांवरही होत  आहे.