शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

राजकीय स्वातंत्र्य नाही !

By admin | Updated: September 10, 2014 00:31 IST

आरक्षणानंतरही राजकारणात महिला अबलाच; वाशिम जिल्ह्यातील लोकमत सर्वेक्षणातून उजागर. झाली बाब

वाशिम : महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देण्यात आले. आरक्षण देण्यामागील मूळ उद्देश राजकारणात महिलांचे सक्षमीकरण करणे हा होता. या मूळ उद्देशालाच नख लावण्याचे काम सध्याच्या राजकीय व्यवस्थेत होत असल्याचे लोकमतने वाशिम जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.आज महिला राजकारणात पुढे येत असताना दिसत असल्यातरी त्यांना राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेताना वडील, पती, भाऊ, मुलावरच अवलंबून राहावे लागते. विधानसभा अथवा लोकसभा निवडणूकीत तर महिला इच्छूकांची गोची होत असते. आगामी विधानसभा निवडणूकीच्या भूमिवर महिला मतदारांचा वेध घेण्यासाठी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात महिलांनी त्यांची राजकीय क्षेत्राबाबतची मतं दिलखुलास मांडलीत. या सर्ववेक्षणात ६१ महिलांना आरक्षणामुळे राजकीय सक्षमीकरणासाठी फायदा होत असल्याचे मत प्रकट केले . पण त्याचवेळी त्याच महिलांना राजकीय निर्णय घेताना स्वातंत्र्य मिळत नसल्याचे म्हटले आहे. मतदान करताना स्वतंत्र निर्णय घेण्याची कबुली ६0 महिलांनी दिली असली तरी ३६ महिलांना आजही कुटुंबप्रमुखांच्या मर्जीने निर्णय घ्यावे लागत असल्याचे आढळून आले. महिलांच्या समस्यांबाबत राजकीय पक्ष जागृत असल्याचे ४७ टक्के महिलांना वाटते. राजकीय पक्ष महिलांच्या समस्यांबाबत जागृत असले तरी मतदान करण्याबाबत महिला मात्र तेवढय़ा जागृत नाहीत. त्यामुळे मतदानाबाबत महिलांमध्ये निरुत्साह असल्याचे मत ५८ टक्के महिलांनी व्यक्त केले. निदान विधानसभा निवडणूकीत महिलांकडे लक्ष द्यावे असे महिलांनी यावेळी बोलुन दाखविले.