शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाच अट्टल गुन्हेगार तडीपार, लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस ‘अॅक्शन माेड’वर

By आशीष गावंडे | Updated: March 15, 2024 21:09 IST

पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली. 

अकोला: लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शहरासह जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणन्यासाठी कारवाइचा सपाटा लावला आहे. पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली. 

आगामी दिवसात लाेकसभा निवडणूक व त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पाेलिस यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय वरदहस्त असणारे काही दादा,भाइ समाजात अशांतता निर्माण करतात.तसेच गुन्हेगारी कारवाया करून कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात. अशा गावगुंडांचा बंदाेबस्त करण्याचे निर्देश जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, खंडणी वसूल करणे, समाजात अशांतता पसरवणे अशा गुन्हेगारांना तडीपार केले जात आहे. शुक्रवारी पाच अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करण्यात आली.

यांची जिल्ह्याबाहेर हकालपट्टी‘एसपी’ बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार उरळ पाेलिस स्टेशनच्या ह‌द्दीतील इमाम खान सुजात खान (३८)रा. गायगाव, रामा पाटील उर्फ प्रसाद उर्फ रामा साहेबराव सुलतान (२४)रा. लोहारा ता. बाळापुर, अमोल सुभाष डाबेराव (३१)रा. बेलोरा ता. पातुर, नितीन गजानन आमझरे (३२)रा.आडसुळ ता. तेल्हारा तसेच रुपेश श्रीकृष्ण काळे (३२)रा. वसंत नगर, मुर्तिजापुर अशा एकूण पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करुन जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करण्यात आली आहे.

टॅग्स :Akolaअकोला