शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पोही गावाचे ‘जमादारी’मध्ये पुनर्वसन!

By admin | Updated: June 30, 2017 01:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील उमा मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पोही गावाचे पुनर्वसन पोही शिवारातील ‘जमादारी’ भागात करण्यात येणार आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी जमादारी ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला. पोही गावाच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीला आमदार हरीश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) गजानन सुरंजे, भूसंपादन अधिकारी विजय लोखंडे, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणी, तहसीलदार राहुल तायडे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. उमा मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पोही गावातील बाधित होणाऱ्या घरांची संख्या ५३९ असून, १ हजार २९४ लोकसंख्या आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी पोही शिवारातील जमादारी ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील पोही गावाचे पुनर्वसन जमादारी भागात करण्यात येणार आहे. पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया मूर्तिजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.