शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

योजना कागदावर; शेतकरी वा-यावर!

By admin | Updated: April 8, 2016 02:13 IST

पैसा शासनाच्या तिजोरीत पडून; बळीराजा झिजवतो आहे कार्यालयांचे उंबरठे.

अकोला: शेतकर्‍यांसाठी कृषीविषयक योजना राबविण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असली तरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त योजना केवळ कागदावरच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या पाहणीच्या निमित्ताने समोर आले आहे. विहीर, साहित्य वितरण, अनुदानासह इतरही योजनांचा लाभ न मिळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात घट होत आहे. बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबविते. जिल्हा परिषद स्तरावरून राबविण्यात येणार्‍या ११९.५0 लाखांच्या योजना रखडल्या आहेत. काही अधिकारी-कर्मचार्‍यांकडून कधी तांत्रिक कारण पुढे करून, तर कधी पैशांची मागणी करण्यात येत असल्याने शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. विहिरीशी संबंधित योजनांमध्ये तर शेतकरी कर्ज काढून विहीर बांधतो, स्वत: राबतो; मात्र नंतर पैसे मिळण्यासाठी त्यांच्यावर शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. काही वेळा तर त्याने खर्च केलेली संपूर्ण रक्कमही त्याला मिळत नाही. त्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.