शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

योजना कागदावर; शेतकरी वा-यावर!

By admin | Updated: April 8, 2016 02:13 IST

पैसा शासनाच्या तिजोरीत पडून; बळीराजा झिजवतो आहे कार्यालयांचे उंबरठे.

अकोला: शेतकर्‍यांसाठी कृषीविषयक योजना राबविण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असली तरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त योजना केवळ कागदावरच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या पाहणीच्या निमित्ताने समोर आले आहे. विहीर, साहित्य वितरण, अनुदानासह इतरही योजनांचा लाभ न मिळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात घट होत आहे. बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबविते. जिल्हा परिषद स्तरावरून राबविण्यात येणार्‍या ११९.५0 लाखांच्या योजना रखडल्या आहेत. काही अधिकारी-कर्मचार्‍यांकडून कधी तांत्रिक कारण पुढे करून, तर कधी पैशांची मागणी करण्यात येत असल्याने शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. विहिरीशी संबंधित योजनांमध्ये तर शेतकरी कर्ज काढून विहीर बांधतो, स्वत: राबतो; मात्र नंतर पैसे मिळण्यासाठी त्यांच्यावर शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. काही वेळा तर त्याने खर्च केलेली संपूर्ण रक्कमही त्याला मिळत नाही. त्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.