शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पिकेल ते विकेल संत सावता माळी रयत बाजार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST

बार्शिटाकळी: शेतकऱ्यांनीच पिकवावं व शेतकऱ्यांनीच विकावं, या धोरणाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने संत सावता माळी रयत ...

बार्शिटाकळी: शेतकऱ्यांनीच पिकवावं व शेतकऱ्यांनीच विकावं, या धोरणाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने संत सावता माळी रयत बाजार अभियान अंमलात आणले. बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे आळंदा येथे भाजीपाला विक्रीकरिता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय आळंदा फाटा बार्शीटाकळी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली.

शेतकऱ्यांना पंचायत समिती बार्शीटाकळीचे सभापती प्रकाश वाहुरवाघ आणि पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्या हस्ते भाजीपाला विक्रीस सावलीकरिता 'छत्री वितरण' करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, कृषी अधिकारी गणेश काळपांडे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश मनवर, नंदकिशोर बोबडे, सहाय्यक झळके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोल यांनी केले. याप्रसंगी सभापती प्रकाश वाहुरवाघ यांनी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढविण्यास होईल, असे सांगत समाधान व्यक्त केले.

फोटो: