शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

पाठकोरा कागद व पाठमोरा माणूस वाचता आला पाहिजे

By admin | Updated: September 7, 2014 01:39 IST

अकोला येथे फ.मु. शिंदे यांची सत्काराला उत्तर देताना अपेक्षा, ‘चौफेर कलम’चे प्रकाशन

अकोला : ह्यह्यया जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, जिभेच्या द्वेषापोटी साखर गोड राहिली नाही..ह्णह्ण अशा सर्मपक ओळीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य फ.मु. शिंदे यांनी सध्याची परिस्थितीत मांडली. आज माणूस हरविला आहे. अशा परिस्थितीत माणसाचा शोध घेताना पाठकोरा कागद व पाठमोरा माणूस वाचता आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी शनिवारी रात्री अकोल्यात व्यक्त केली. नागरी सत्कार व ज्येष्ठ पत्रकार फ.मु. शिंदे यांच्या ह्यचौफेर कलमह्ण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लोककवी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजभाऊ देशमुख उपस्थित होते. पुढे बोलताना, ते म्हणाले प्रतिभेची पूजा एकलव्यासारखी लेखक करीत असतो. तो आपल्या लेखनातून व्यक्त होत असतो. मधु जाधव यांनी आपल्या लेखनातून व्यक्त होऊन समाजाला दिशादर्शक विचार दिले असल्याचे सांगितले. जाधव हे प्रलोभनाचे नाही तर प्रबोधनाचे पत्रकार आहेत, असा गौरवोद्गार शिंदे यांनी जाधव यांच्याबद्दल काढले. त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट त्यांच्या सुप्रसिद्ध ह्यआईह्ण या कवितेने केला. प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी जाधव यांच्या लेखनात कुठला ह्यअभिनयह्ण नाही तर भक्कम अशी ह्यभूमिकाह्ण असल्याचे सांगितले. लेखकात वेड आणि झपाटलेपण आवश्यक आहे आणि ते जाधव यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीवर ताशेरे ओढ ताना त्यांनी ह्यह्यगावातले बैल गेले लय आके झाले, शिकोरीत नाही लोणी मस्तवाल बोके झालेह्णह्ण असा भाव व्यक्त केला. प्रा. राजाभाऊ देशमुख यांनी मधु जाधव यांचे पुस्तक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार अशा सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी जाधव यांच्या लेखनाचे कौ तुक केले. आपल्या मनोगतातून मधु जाधव यांनी आपण वाचनाच्या प्रक्रियेतूनच लेखनाकडे वाटचाल केल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. मानपत्र वाचन प्रा. डॉ. ममता इंगोले यांनी केले. यावेळी व्यगंचित्रकार गजानन घोगंडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अशोक ढेरे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.